-पंतप्रधानांचे स्पष्टीकरण
जयपूर, दि. ६ : बाबा रामदेव यांच्या समर्थकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला दुर्भाग्यपूर्ण असला तरी ती कारवाई करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नव्हता, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकार गंभीर असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पण भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकारजवळ जादूची छडी नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
बाबा रामदेव प्रकरणाने राजकीय वातावरण तापल्यानंतर अखेर पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपले मौन सोडत या घटनेवर मत व्यक्त केले.
Tuesday 7 June, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment