Saturday 28 August, 2010
मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागविला
विधानसभा अधिवेशन काळात अटाला बेपत्ता होता, याची आपल्याला कोणतीच कल्पना पोलिसांनी दिली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली. अटालाची पोलिसांनी जबानी घेतली होती व त्यामुळे त्याची चौकशीसाठी गरज नसल्यानेच कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आपण व गृहमंत्री रवी नाईक यांनी अटालाच्या बेपत्ता होण्याप्रकरणीचा चौकशी अहवाल मागितला आहे, असेही ते म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment