हरमल पार्सेकरवाडा येथे टाटा टिपर (जीए-०३-टी-१०७९) व मोटरसायकल (जीए-०३-एम-६४०३) यांच्यात अपघात होऊन मोटरसायकल चालक सुहास सूर्यकांत नाईक (३५) हा देऊळवाडा-हरमलचा रहिवासी मरण पावला.
हरमल येथे चिरे घेऊन जाणारा टाटा टिपर क्र. जीए ०३-टी १०७९ हा ट्रक कोरगावमार्गे हरमलला येत होता तर त्याच्याविरूद्ध दिशेने मोटरसायकल (जीए ०३ एम ६४०३) जात असताना भीषण अपघात होऊन ३४ वर्षीय सुहास सूर्यकांत नाईक हा ठार झाला. जखमी अवस्थेत त्याला बांबोळी येथे उपचारासाठी नेले असता त्याचे निधन झाले.
Tuesday 25 May, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment