ज्ञानपीठ विजेते रवींद्र केळेकर यांच्या निधनामुळे राज्यात दोन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज (शुक्रवारी) अर्धवेळ सुट्टी, तर उद्या २८ ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. उद्या राज्यातील सर्व सरकारी कार्यालये तथा शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. स्व. रवींद्र केळेकर यांना अंत्यसंस्कारावेळी राज्य सरकारतर्फे सलामी देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा