Sunday, 3 January 2010

तीन रेल अपघातात १० ठार, १५ गंभीर

इटावा, दि. २ - दाट धुक्यांमुळे उत्तरप्रदेशात आज पहाटे तीन रेल्वे अपघातात १० जण ठार आणि ३९ जखमी झाल्याच्या घटना घडल्या. जखमीपैकी १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. समोरचे काहीच दिसत नसल्याने सर्व सिग्नल्स धुक्यात बुडाल्यामुळे हे अपघात घडले. (सविस्तर वृत्त पान ७ वर)

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा