आज (सोमवारी) रात्री एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गोव्याचे प्रसिद्ध पॉप गायक रेमो फर्नांडिस यांनी गोव्यात चाललेल्या या घटनांना कंटाळून आपण दीड वर्षासाठी गोवा सोडत असल्याचे जाहीर केले. आधीचा शांत गोवा कधीच नष्ट झाला. गोव्याची अशी अधोगती होईल हे आपण १९८३ मध्ये लिहिलेल्या एका कवितेत मांडले होते. आता तेच वास्तवात उतरले आहे,' असे रेमो म्हणाला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा